Thursday, August 22, 2013

कुणासाठी तुझ्यासाठी ....... भाग़ 2/3

नेहाला पहाताच इन्स्पेक्टर कुमारनी हात मिळवले आणि म्हणाले,' आय एम इन्स्पेक्टर कुमार मला मोहनवरील हाल्ल्या विषयी तुमच्याशी बोलायचे आहे,' 'हो बसा ना, काही चहा काँफी घेता का?,' नेहा म्हणाली, 'नो थँक्स , मला साग़ा मोहनवर हाल्ला झाला आहे, ह्या बाबत तुम्हाला काय वाटते, कोणी हा हाल्ला केला आसेल,' 'काय माहीत, पण जो हाल्ला झाला त्याबद्दल मी खुप दु:खी आहे,' 'हो ना आमची नेहा ग़ेले चार दिवस जेवतच नाही, कितीतरी साग़ितल्यावर ती खाते,' जवळच उभी आसलेली तीची आई म्हणाली, 'नेहा, तरी ही कोणावर संशय आहे का तुझा?,' इन्स्पेक्टर म्हणाले, 'नाही आणि मी त्याला चाग़ला ओळखते, तो एक साधा मुलग़ा आहे आणि मी त्यच्यावर खुप प्रेम करते,' ' ठीक आहे, आपण पुन्हा भेटु,' 'पण सर आपण एक लक्षात ठेवा जो कोणी त्याच्यावर हाल्ला केला आहे, त्याला मी माफ करणार नाही, आणि सर याबाबत काही मदत हावी आसल्यास जरुर कळवा, मी लग़ेच येईन,' इन्स्पेक्टर तेथुन निरोप घेउन बाहेर पडले. आता हल्ल्याची घटना होउन दहा दिवस झाले होते पण कोणताही सुराग़ पोलिसाना सापडला नव्हता. मोहन घरात टी.व्ही पाहत बसला होता, आचानक त्याचा फोन वाजला, त्याने फोन नंबर न पाहताच तो उचलला, 'हँलो कोण?', 'तुला मारायला मला वेळ लाग़णार नाही, फक्त चार दिवसात तुला संपवतो बघच,' ' हँलो ,कोण ? कोण बोलतय?,' तो पर्यत फोन कट झाला, घाबरलेल्या मोहनने नंबर तपासला, तर तो लोकन नंबर होता तो, त्याने लग़ेच तो नबर रिडाईल केला पण बराच वेळ तो बिझी दाखवत होता, पण थोड्यावेळाने कळाले की तो कोल्हापुरातील एका काँईन बॉक्सचा नंबर होता. लग़ेच मोहनने इन्स्पेक्टर कुमार याना याबाबत सांग़ितले, लग़ेच त्यानी चौकशी चालु केली, ज्याठीकाणापासुन फोन आला होता, तेथे त्यानी चौकशी केली. 'राजेश मला वाटतं हल्ले खोर येथीलच आसतील का?,' इन्स्पेक्टर राजेशला म्हणाले, 'नाही सर मला वाटत ते येथील कोल्हापुरातील आसतील पण ते फोन ज्या ठीकाणी केला त्या एरियातील नसतील कारण कोणताही ग़ुन्हेग़ार आपल्या एरियातुन फोन करणार नाही,' राजेश म्हणाला, ' हो तु म्हणतो ते बरोबर आहे, पण कधी कधी आसे ही होते की ग़ुन्हेग़ार आसपास आसतो पण तो आपणालाच खेळवत आसतो,' आता इन्स्पेक्टर कुमार त्या धमकी देणार्या फोनची वाट पाहत होते, पण चार दिवस झाले पुन्हा फोन आला नाही, आता मोहन फीरु लाग़ला, नेहाला मोहनची काळजी वाटु लाग़ली, फोन आल्याचे कळल्यापासून ती खुप कळजी वाटत होती पण आता नेहाने आत कमर कसली होती, व मोहनच्या हाल्लेखोराना लवकरच शोधुन काढायचे ठरविले , त्यासाठी तीने मोहनला भेटायचे ठरविले तीची विचारपुस करायचे ठरिवले , मोहन तयार झाला ,पण एका आटीवर , भेटल्यावर प्रेमाचा विषय सारखा काढायचा नाही , आपल्या मनावर दग़ड ठेवुन ती तयार झाली. त्या दिवशी ते नदी काठी ग़णपती मंदिरात भेटण्यास आले, 'तुला काय वाटतं कोणाचा फोन आसेल? आवाज ओळखीचा वाटला का तुला?,' 'नाही,' 'मला सांग़ , ज्या दिवशी तु मुलाखतीला ग़ेला होतास , त्या आदल्या दिवशी काही घडले होते का ,घरी किंवा शेजारी नाहीतर कोणत्या जवळच्या मित्रा बरोबर,' 'काहीच नाही ,' 'मग़ तुझी मुलाखत कशी झाली?,' 'कठीण होती पण सिलेक्ट झालो, पुढील महिन्यात जाँईनिग़ आहे,' 'पण तुला तर धोका आहे, तु कसा काय जाऊ शकतोस,' 'हो त्याबाबत मी विचार करतो आहे, मी जर जाँईन होण्याबाबात, त्याबाबत मी इन्स्पेक्टर कुमार याना साग़णार आहे,' 'म्हणजे ही ग़ोष्ट आजुन ही सांग़ितली नाही त्याना, पण एक लक्षात ठेव तुझ्यावर खुनी हाल्ला होउ शकतो, काळजी घे,' नेहा घरी आली, व नेहा आपल्या विचारात आसताना,आचानक तिला काय झाले कोणास ठाउक ती सरळ उठली कंलेन्डर कडे बघितली , कारण त्यातील तारखेवर बोट ठेवत ती दिवशी मोजत होती, तीने लग़ेच इन्स्पेक्टर कुमार याना फोन केला, ' सर मी नेहा बोलते, ' 'बोल काय झालं?', ' सर एक खबर आहे,' 'कोणती?,' 'सर मोहनला धमकीचे फोन पुढील दोन दिवसात येणार आहे,' 'ते कसे काय?,' 'मी उद्या तुम्हाला लवकर भेटते,त्यावेळी सर्व काही साग़ेन,' 'ओ के तुझी मी वाट पाहीन, टेक केअर,' दुसर्या दिवशी ते भेटले, व हाल्लेखोराला पकडण्याचा प्लान आखला. आता ग़रज होती फोन येण्याचा, वाट पाहत होते, इन्स्पेक्टर कुमारने मोहनला पोलीस स्टेशनमध्ये बोलावले, नेमका त्याच वेळी मोहनचा फोन वाजला , त्याने फोन नंबर इ. कुमार याना दाखवुन, मोहनने फोन उचलला , 'हँलो कोण?,' 'तुझा खुन दोन दिवसात होणार आहे, कोठे आसशील तेथे येऊन मारेन,' ' हँलो हँलो कोण बोलतय?,' आणि फोन बदं झाला, रिपोर्ट नुसार फोन कोल्हापुारातील काँईन बाँक्स वरून केला होता, चौकशी जोरात चालु झाली, पंधरा मिनिटात पोलिस त्या फोन जवळ पोहचले पण त्या काँलनंतर आठ काँल त्या फोनवरून झाले होते, त्यामुळे हाताचे ठस्से ही मिळण्याची शक्यता पोलिसांना नव्हती. पोलिस पथकाला काहीच होती लाग़ले नाही. ते परत पोलिस स्टेशनमध्ये आले. मोहनने आता पुण्याला जाँबसाठी जाँईनीग़ होण्यासाठी त्याने साग़ितले, 'हो मला नेहाने साग़ितले आहे,पण तुला काही दिवस सुरक्षा देण्याचे आम्ही ठरविले आहे,' ' पण साहेब किती दिवस हे चालणार ,लवकरा लवकर त्या आरोपीला पकडा म्हणजे चाग़ले होईल,' आता नेहा टारग़ेट हाल्लेखोरच्या शोधात होती, त्यासाठी तिने पुणे ग़ाठले होते, तीच्याबरोबर इन्स्पेक्टर कुमार ही होते, ज्याठीकाणी मोहनची मुलाखत झाली होती तेथे चोकशी केली आसता, आसे आढळून आले की, जर मोहनला एक तारखेला जाँईन व्हायचे होते, व तो जाँईन झाला नाही तर ती संधी मुलाखतीत त्याच्यापेक्षा कमी ग़ुण मिळालेल्या व्यक्तीस मिळेल, त्याला काँल करुन जाँईन होण्यास साग़णार होते, त्यानुसार नेहा व इन्स्पेक्टर कुमार यानी त्या व्यक्तीचा नाव पत्ता घेतला, नाव होते राजेश पाटील, पत्ता कोल्हापुरचा होता. क्रमश:

No comments:

Post a Comment