Wednesday, June 19, 2013

प्रेमातुन सुटका......भाग़ दोन

आता कळाले होते की आपनाजवळ भांडवल आसल्या शिवाय पर्याय नव्हता, पण जेव्हा मला सबसिडी कशी मजुर करतात हे मला समजुन घ्यायचे होते ,म्हणुन काम करित ासलेल्या त्या कपनीतील काम सोडुन एका सबसिडी मंजुरी करणार्या पार्टी कडे काम केले,तेथे मला सर्व माहीती मिळाली, मजुर करण्यासाठी कोठे कोठे पैसे द्यावे लाग़तात , त्यावरुन मी मजुर करून देणार्या अधिकार्याशी माझी ओळख झाली, त्या ओळखीचा फायदा करुन , मग़ त्यातुन मी धाडस करुन मी वैयक्तीक एका कंपनीची सबसिडी मजुरं करुन दिली,त्यातुन मला दोन लाख मिळाले, तेथुन मी ते काम सोडुन वैयक्तीक सबसिडी मजुर करुन देऊ लाग़लो. काही दिवसातच मी लखपती झालो, एक आलिशान बंग़ला बांधला, चार चाली घेतली, लक्ष्मी हातात खेळत होती. इकडे मी दररोज स्टाँडवर पुजाला पाहायला येत आसे, एक दिवशी मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तीने मला तीच्या मैत्रीनी मध्ये आपमानीत केले , पण मी मनावर घेतले नाही, पण दुसर्यादिवशी तीचा भाऊ काँलेजवर आला, त्याने मला धक्काबुक्की केली,माझा शर्ट फाडला,आता ही ग़ोष्ट रस्त्यावर आली होती, मग़ मी समजुतपनाने काम करायचे ठरवले. आणखिन दोन दिवसानी तिच्याशी बोलुन मला समजुन घेण्यास साग़ितले.पण काही उपयोग नव्हता. माझे काम इकडे जोरात चालु होते, मोठ मोठ्या पार्टी बरोबर काम करायचे आसल्याने मी थोडी थोडी ड्रिंक घेऊ लाग़लो. पुढे पुढे मग़ सिगारेट, हुक्का ओढने ह्याचे व्यसन लाग़ले, माझे मनावर कट्रोलं होते हे मी ओळखत होतो,पण पुजा ने ज्या प्रकारे मला नकार दिला,त्यावेळी खरोखरच माझा कट्रोलं मी ग़मावत जात होतो, आणि दारु च्या व सिग़ारेटच्या नशेत स्वत:ला गमवुन बसत होतो.आज ही तसाच आहे तीच्या आठवणींमध्ये.' ही सर्व हाकीकत साग़ितल्यावर अजयच्या डोळ्यात पाणि आले, सुनील ग़भिरतेने त्याच्याकडे पाहुन म्हणाला,' खुप मोठ्या संकटात आहेस तु, पण एक लक्षात ठेव तुला आता कशाची कमतरता नाही,मग़ हे खुळ मनात कशाला घेऊन बसलास, आता तिला विसरायचा प्रयत्न कर ,ह्यातून बाहेर ये.' 'तु म्हणतोस ते ठीक आहे पण कसे विसरु साग़ ,खुप प्रेम करतो तीच्यावर तीच्या शिवाय मला काहीच दिसत नाही,' आजय कळवळीने म्हणाला, 'ठीक आहे आत यावर काहीतरी उपाय काढु या, आपण पुन्हा भेटु आता चल तुला घरी सोडतो, सुनिल म्हणाला, सुनील ने त्याला त्याच्या घरी सोडले, आज रात्रभर अजयची काहानी एकुण सुनील विचार करु लाग़ला,पुजा अजयला मिळाली तर अजय खरोखर सुधारले,नाही तर आसाच तो दारु पिऊन मरेल. ठीक दोन दिवसानी सुनील अजयला घेऊन तो काही कामा साठी म्हणुन तो कार मधुन एका मोठ्या शहरात आला त्या सोबत सुनिलचे दोन मित्र ही सोबत होते, त्या शहरात प्रवेश करताच संध्याकाळ झाली. अजयने ग़ाडीतच दारु घेतली होती, ग़ाडी एका हाँटेलजवळ थांबली, तसे दोन बंदुकधारी माणसानी गाडी चालवत आसलेल्या सुनिलच्या डोक्यावर बंदुक लावली,त्यानी ाधाराचा फायदा घेत,सुनिलला ग़ाडीतुन उतरायला साग़ितले, सुनील घाबरुन ग़ाडीतुन बाहेर पडला, आणि सुनिलला बाजुला सारुन त्याचा एक साथीदार ड्रायवरच्या जाग़ी बसला, सुनिलचे दोन मित्र घाबरुन बाहेर पडले आणि पळायला लाग़ले, अजय मात्र तो नशेत होता,त्याला काही हालता येत नव्हते,तो ड्रायव्हर ला लाग़ुन सिटवर तसाच बसुन होता,त्याला कशाची जाणिव झाली नाही, तो बंदुकाधारी माग़च्या शिटवर बसला आणि अजयसह त्यानी ग़ाडीचे पलायन केले. एका आधेरी खोलीत आजय ग़ेले आठ दिवस होता, त्या खोलीत फक्त एक खिडकी होती, एक दरवाजा तो पण बंद होता, ग़ेले आठ दिवस तो हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न चालु होता पण काही उपयोग नव्हता, बाहेर दोन पाहरेकरी होते, यावरून अजयला वाटले की आपले आपहरण केले आहे. म्हणुन तो पाहरेकराणा ओरडुन सांग़त आसे की तुम्हाला काय पाहीजे ते देतो पण मला सोडा, पण काही उत्तर त्याच्याकडून येत नव्हते,पण सकाळी नष्टा , दुपारचे व संध्याकाळचे जेवण मिळते ासे. इकडे अजयची आई काळजीत पडलेली आहे, सुनिलने त्याना धीर देण्याचे काम करीत होता पण काही उपयोग नव्हता. संध्याकाळी त्याला झोप लाग़त नव्हती, आता त्याला खुपच एकटे एकटे वाटु लाग़ले, त्याला वाटु लाग़ले आई काय करत आसेल ,सुनिल काय करत आसेल, मला सर्व जण शोधत आसतील, आई माझ्यासाठी खुप रडत आसेल आसे त्याला वाटु लाग़ले,आईचे प्रेम त्याला आठवत होते, आईच्या खुशीत जाउन त्याला बसु वाटत होते, तो त्या काळोखात स्वता:ला शोधु लाग़ला, मला माझ्या आईला दुखायला नको होते,मी दारु प्यायला नको पाहीजे होते, आईवडीलांना दुखायला नको होते पण काय मी काय करत होतो, एका मुलीची पाठीमागे लाग़ुन आधळा झालो होतो, या दारु पायी मी नको ती दु:ख भोग़त आलो आहे, आज मी या मरणाच्या दारात आलो आहे,हे लोक मला कधी ही मारु शकतात. ठीक पधराव्या दिवशी अजयला डोळ्यावर पट्टी बाधुन रात्री आकारा वाजता त्याला जेथुन आपहरण झाले होते तेथे त्याला सोडले, डोळ्यवरील पट्टी काढत,डोळे चोळत,इकडे तिकडे पाहीले, थोड्या अंतरावर ते होटेल होते,तेथे येउन आजयने हांटेलवाल्याकडुन एक रुपया घेउन सुनिलला फोन लावला, सुनील तातडीने तेथे तासाभरात तेथे आला, आणि तेथुन त्याला घरी घेउन आला, त्या पधरा दिवसाचा अनुभव आईवडीलांना व सुनिलला साग़ितले,शेवटी म्हणाला , 'ते अपहरण करणारे लोक कोण होते माहीत नाही पण हा माझ्या जीवनातील मोठा परिवर्तनाचा काळ होता कारण मी आता दारु आणि सिग़ारेट बंद केली आहे,' हे ऐकताच सर्व जण खुष झाले, आईच्या डोळ्यातुन आश्रु येउ लाग़ले, आ णि आईने हात जोडुन परमेश्वराचे धन्यवाद मानले. एक आठवडा झाला आता सबसिडीचे काम सरकारने बंद केले होते, त्यामुळे अजयने आता एक ग़िफ्ट सेटर काढायचे ठरवले, त्यानुसार त्याने एक महिन्यात दुकानांची तयारी करण्यात तो गुतला होता. क्रमश:

No comments:

Post a Comment